शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे १.०१ लाख कोटींच्या दोन कृषी योजनांची घोषणा 

भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाच्या योजनांना मान्यता दिली आहे. या दोन योजनांचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना मदत करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार…

0 Comments