महाराष्ट्रातील ४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ला सुरुवात महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या…

0 Comments

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला महाराष्ट्रात सुरुवात

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १९९१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित पश्चिम महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला दिवसभर शाश्वत वीज पुरवण्यासाठी आता सौर उर्जेचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्या…

0 Comments